19 व्या शकतकातील प्रबोधन
§ ब्रिटीशांच्या
सुरूवातीच्या सत्ताकाळात महाराष्ट्रीय समाज संक्रमणवस्थेतून वाटचाल करीत होता.
§ तो जुन्या परंपरांना,
चालीरितींना सोडण्यास सहजासहजी तयार नव्हता पण काळाच्या ओघात नवविचारांमुळे सुरू झालेले
परिवर्तन तो रोखू शकत नव्हता.
§ 19 व्या शतकात
समाज व्यवस्था- पुरुषप्रधान
§ एकत्र कुटुंब
व्यवस्था, स्त्रियांची स्थिती हलाखीची होती.
§ समाजात प्रचलित
असलेल्या आचार विचार व व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ
व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला ‘प्रबोधन’ म्हणतात.
